Homeताज्या बातम्याशेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे तरुणीवर होणारा अनुचित प्रकार टळला ; उरुळी कांचन येथील घटना 

शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे तरुणीवर होणारा अनुचित प्रकार टळला ; उरुळी कांचन येथील घटना 

शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे तरुणीवर होणारा अनुचित प्रकार टळला ; उरुळी कांचन येथील घटना 

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन रेल्वे स्टेशन परिसरात तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन रेल्वे स्टेशन परिसरात शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे तरुणीवर होणारा अनुचित प्रकार टळला. मिळालेल्या माहितीनुसार सोमवार (ता. ४ जुलै) रोजी तांबे वस्ती येथील शेतकरी धनंजय (दादा) तांबे हे रेल्वे स्टेशन शेजारील आपल्या शेतात पाणी धरत होते. त्यांच्या शेती शेजारीच उसाची शेती आहे. एक वाजण्याच्या दरम्यान शेजारील उसाच्या शेतातून एक तरुणी आरडा ओरडा करत बाहेर पळत आली. त्यावेळी दादा तांबे यांनी तीला विचारले कि काय झाले. त्यावेळी तीने सांगितले तो माझे तोंड दाबत होता. व अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत होता. मी त्याच्या हाताला चावा घेऊन पळाले आहे. हे बोलत असताना अतिप्रसंग करणारा व्यक्तीने उसाच्या बाहेर येऊन पाहिले असता तिच्या शेजारीच शेतकरी दिसल्याने तो पुन्हा उसात पळून गेला. व शेतकरी दादा तांबे यांनी तरुणीला धीर देत पिण्यासाठी पाणी देऊन पोलीस स्टेशनला नेले. आणि पो हवालदार कमलेश होले यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यावेळी पो हवालदार कमलेश होले यांनी सदर तरुणीच्या घरच्यांशी संपर्क करून तरुणीला सुखरूप नातलगांच्या स्वाधीन केले. त्यावेळी त्यांनी सांगितले की तरुणी बिहार वरून पुण्याला निघाली होती. तरुणीला संकटातून वाचवणाऱ्या शेतकऱ्याचे परिसरातून कौतुक.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीजेएस महाविद्यालयातील मोडी कागदपत्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; १,३०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी...

बीजेएस महाविद्यालयातील मोडी कागदपत्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; १,३०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी घेतला इतिहासाचा अनोखा अनुभव ✍️ नितीन करडे पुणे : वाघोली (ता. हवेली),...

१६० ग्रामदूतांच्या सहभागातून ६ टन कचऱ्याची विल्हेवाट; ‘विठ्ठल बन’ येथे सलग नवव्या वर्षी विशेष...

१६० ग्रामदूतांच्या सहभागातून ६ टन कचऱ्याची विल्हेवाट; ‘विठ्ठल बन’ येथे सलग नवव्या वर्षी विशेष स्वच्छता सेवा अभियान ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : प्रति पंढरपूर...

उरुळी कांचन–सोरतापवाडीत शटरफोडींचा धुमाकूळ!

उरुळी कांचन–सोरतापवाडीत शटरफोडींचा धुमाकूळ! एका रात्रीत दोन ठिकाणी चोरी; सीसीटीव्हीत तीन चोर कैद, परिसरात टोळी सक्रिय असल्याची चर्चा ✍️ नितीन करडे उरुळी कांचन (प्रतिनिधी): पुणे–सोलापूर महामार्गालगत उरुळी...

उरुळी कांचनमध्ये चोरांचा धुमाकूळ! मेडिकलचे शटर उचकटून रोख रक्कम लंपास; पाच दिवसात शटर उचकटण्याची...

उरुळी कांचनमध्ये चोरांचा धुमाकूळ! मेडिकलचे शटर उचकटून रोख रक्कम लंपास; पाच दिवसात शटर उचकटण्याची दुसरी घटना सीसीटीव्हीत तीन चोरटे कैद; पुणे–सोलापूर महामार्गावरील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण,...

उरुळी कांचन वाहतूक कोंडीने महामार्ग ठप्प!, पंचर बसमुळे तीन-चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; दोन ते तीन...

उरुळी कांचन वाहतूक कोंडीने महामार्ग ठप्प!  पंचर बसमुळे तीन-चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; दोन ते तीन तास नागरिकांचा संताप   ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील...

बीजेएस महाविद्यालयातील मोडी कागदपत्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; १,३०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी...

बीजेएस महाविद्यालयातील मोडी कागदपत्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; १,३०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी घेतला इतिहासाचा अनोखा अनुभव ✍️ नितीन करडे पुणे : वाघोली (ता. हवेली),...

१६० ग्रामदूतांच्या सहभागातून ६ टन कचऱ्याची विल्हेवाट; ‘विठ्ठल बन’ येथे सलग नवव्या वर्षी विशेष...

१६० ग्रामदूतांच्या सहभागातून ६ टन कचऱ्याची विल्हेवाट; ‘विठ्ठल बन’ येथे सलग नवव्या वर्षी विशेष स्वच्छता सेवा अभियान ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : प्रति पंढरपूर...

उरुळी कांचन–सोरतापवाडीत शटरफोडींचा धुमाकूळ!

उरुळी कांचन–सोरतापवाडीत शटरफोडींचा धुमाकूळ! एका रात्रीत दोन ठिकाणी चोरी; सीसीटीव्हीत तीन चोर कैद, परिसरात टोळी सक्रिय असल्याची चर्चा ✍️ नितीन करडे उरुळी कांचन (प्रतिनिधी): पुणे–सोलापूर महामार्गालगत उरुळी...

उरुळी कांचनमध्ये चोरांचा धुमाकूळ! मेडिकलचे शटर उचकटून रोख रक्कम लंपास; पाच दिवसात शटर उचकटण्याची...

उरुळी कांचनमध्ये चोरांचा धुमाकूळ! मेडिकलचे शटर उचकटून रोख रक्कम लंपास; पाच दिवसात शटर उचकटण्याची दुसरी घटना सीसीटीव्हीत तीन चोरटे कैद; पुणे–सोलापूर महामार्गावरील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण,...

उरुळी कांचन वाहतूक कोंडीने महामार्ग ठप्प!, पंचर बसमुळे तीन-चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; दोन ते तीन...

उरुळी कांचन वाहतूक कोंडीने महामार्ग ठप्प!  पंचर बसमुळे तीन-चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; दोन ते तीन तास नागरिकांचा संताप   ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील...
error: Content is protected !!